Punjabrao Dakh News: पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश; फेब्रुवारी महिन्यातील या तारखेपासून सुरू होणार अवकाळी पाऊस!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjabrao Dakh News: महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त झालेली आहे.Punjabrao Dakh News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मार्च महिन्यात कापूस पिकाचे भाव वाढणार, पहा याबाबत सविस्तर माहिती !

मित्रांनो डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य मधील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली व यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे फार नुकसान झालेले होते, पण जानेवारीमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यात मध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण मात्र जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात फार मोठा अवकाळी पाऊस झालेला नाही. व यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान देखील झालेले नाही. फक्त काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले, व यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे थोडेफार नुकसान देखील झाले.

तर पंजाबराव डख काय म्हणतात?

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी नंतर महाराष्ट्र राज्यांमधील हवामान बिघडणार व त्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होणार याबाबतची माहिती पंजाबराव डखांनी दिलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मार्च महिन्यात कापूस पिकाचे भाव वाढणार, पहा याबाबत सविस्तर माहिती !

मित्रांनो 2 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य मध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होत असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारीपर्यंत आपले महत्त्वाचे कामे पूर्ण करून घ्यावी. व 2 फेब्रुवारी पासून ते 4 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र राज्यामधील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.

व तसेच ज्या शेतकऱ्यांची तूर काढणी बाकी असेल, त्यांनी तो काढणी करून घ्यावी, व ज्यांचा कांदा काढणी बाकी असेल तर त्यांनी कांदा काढणी करून घ्यावी, आणि तसेच ज्या शेतकऱ्यांचा हरभरा काढणी शिल्लक असेल, तर त्यांनी देखील या हरभरा पिकाची काढणी पूर्णत्व करून घ्यावी. असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मार्च महिन्यात कापूस पिकाचे भाव वाढणार, पहा याबाबत सविस्तर माहिती !

खरंतर डिसेंबर महिन्यामध्ये या राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. व जानेवारी महिन्यामध्ये देखील महाराष्ट्र राज्य मध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार झालेले होते, पण जानेवारीमध्ये महाराष्ट्र राज्यात फार मोठा पाऊस झाला नाही. मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे. असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आलेला आहे.

1 thought on “Punjabrao Dakh News: पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश; फेब्रुवारी महिन्यातील या तारखेपासून सुरू होणार अवकाळी पाऊस!”

Leave a Comment

error: Content is protected !!