Pradhanmantri Aawas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात असते. पण अशाच अनुदानासाठी काही चुका चुका देखील होत आहेत. तर यामध्ये आपण जाणून घेऊया या कोणत्या चुका केल्याने सरकार हे आपल्याकडून परत अनुदान घेऊ शकते. व या योजनेमध्ये काय काय फायदे आहेत याची सर्व माहिती पाहूया.Pradhanmantri Aawas Yojana:
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना भेटणार,मोफत घरकुलसाठी 5 लाख रुपये अनुदान; आत्ताच यादीमध्ये पहा तुमचे नाव!
ज्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. किंवा जे लाभ घेण्याचा विचार करीत असतील, त्या नागरिकांनी कोणत्या चुका टाळाव्यात. हे माहिती असायला हवे. कारण, या चुकांमुळेच सरकार आपल्याकडून या योजनेअंतर्गत दिलेले अनुदान काढून घेऊ शकते. व नंतर ती रक्कम कर्जाच्या थकीत रक्कमेंमध्ये जोडली जाईल. त्यामुळे तुमचा ईएमआय वाढेल.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना भेटणार,मोफत घरकुलसाठी 5 लाख रुपये अनुदान; आत्ताच यादीमध्ये पहा तुमचे नाव!
या योजनेसाठीचे नियम काय आहे ते पहा.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी तीन लाखापेक्षा जास्त नसावे.
- कमी उत्पन्न गटामधील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख ते सहा लाख रुपयांच्या दरम्यानच असायला हवे.
- मध्यम उत्पन्न गटामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते नऊ लाख रुपयांदरम्यान असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना भेटणार,मोफत घरकुलसाठी 5 लाख रुपये अनुदान; आत्ताच यादीमध्ये पहा तुमचे नाव!
सरकार नागरिकांकडून अनुदान हे परत केव्हा घेऊ शकते?
- जेव्हा कर्जदाराने कर्जाची परतफेड वेळेमध्ये केलेली नाही. व त्याचे अकाउंट हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट झाल्यास सरकार अनुदान तेव्हाच मागे घेऊ शकते.
- अनुदान हे जाहीर झाल्यावर व कोणत्याही कारणाने घराचे बांधकाम जर रखडले, तर सरकार तुमचे अनुदान हे मागे घेऊ शकते.
- बँकेने लाभार्थ्याचा पहिला हप्ता अकाउंट मध्ये जमा केल्यावर 36 महिन्याच्या आत मध्ये लाभार्थ्यांनी त्याचा वापर केला आहे का नाही, याचा पुरावा दिला नसेल. तर बँक अनुदान नोडल एजन्सीला परत करते.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना भेटणार,मोफत घरकुलसाठी 5 लाख रुपये अनुदान; आत्ताच यादीमध्ये पहा तुमचे नाव!
तसेच अनुदान काढून घेतल्यास काय होते?
अनुदान जर हे वापस काढून घेतल्यास कर्जदाराचा ईएमआय हा वाढू शकतो. व त्यामुळे या योजनेचा लाभ घेताना कोणत्याही चुका करू नयेत. व तसेच आणखीन कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार हे घरासाठी दिलेले अनुदान परत घेऊ शकते. व याची सविस्तर माहिती ही कर्जदाराने त्यांच्या बँकेकडून घेणे आवश्यक गरजेचे असते. या माहितीने कर्जदाराला फायदा होऊ शकतो.