राज्यसरकारची मोठी घोषणा महिलांना 1500 ऐवजी भेटणार 2100 रुपये, या दिवशा पासून वितरणास सुरुवात होणार!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

distribution start: महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. आणि ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सुरक्षितता व पोषण सुधारणेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनाखाली राबवली जाणारी ही योजना महिलांच्या जीवनमानामध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.distribution start:

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये भेटणार तीन हजार रुपये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा!

या योजनेची मूळ संकल्पना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा स्वतःच्या बळावर पूर्ण करण्यास सक्षम करणे ही आहे. 28 जून 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली.

सुरुवातीला लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असलेली रक्कम 1 जुलै 2024 पासून वाढवून 2100 रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यी महिलांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा केली जाते.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये भेटणार तीन हजार रुपये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा!

या योजनेची व्याप्ती पाहता, महाराष्ट्रा राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना खुली आहे. मात्र यासाठी काही विशिष्ट पात्रता व निकष ठेवण्यात आले आहेत. अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकते. त्याचबरोबर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट देखील घालण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये भेटणार तीन हजार रुपये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा!

राज्यसरकारने या योजनेच्या माध्यमामधुन महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. DBT प्रणालीमुळे या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यी महिलांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे मध्यस्थांची गरज भासत नाही. व भ्रष्टाचाराला आळा देखील बसतो. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे अर्ज प्रक्रिया पारदर्शक व सुलभ झालेली आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये भेटणार तीन हजार रुपये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा!

महाराष्ट्र राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सुरक्षितता व पोषण सुधारणा यावर आधारित ही योजना महिलांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणेल.

Leave a Comment

error: Content is protected !!