शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला भेटणार ऐवढा भाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate: महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जात आसते. मराठवाडा, विदर्भ व खानदेश हे भाग मोठ्या प्रमाणावर कापूस या पिकावर अवलंबून आहेत. कापूस लागवडी बाबत महाराष्ट्र राज्याचा पहिला नंबर येतो. तर याच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्वाची बातमी आहे. या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कष्टाने पिकवलेल्या शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळतो का? हे आपण जाणून घेणार आहोत.Cotton Rate:

कापसाचे बाजार भाव काय आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. कापूस बाजार भावामध्ये सतत कमी होणारी घनता पाहता शेतकरी वर्गामध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. परंतु शेतक-यांसाठी एक गोड बातमी आहे. सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदीला चालना मिळणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार अशी अशा व्यक्त होत आहे. या वर्षी कापसाला 8,500 रुपये भाव मिळणार आहे.

कापसाचे बाजार भाव काय आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, बोंड आळी, यांसारख्या भिन्न कारणामुळे शेतक-यांच्या उत्पादनावर घट दिसून येत आसते. यांसारख्या संकटांना तोंड शेतकऱ्यांनी दिले. परंतु आता या मालाला योग्य भाव मिळतो का? याकडे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे, Cotton Rate

कापसाचे बाजार भाव काय आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कापूस पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस पिकापासून दूर चाललेला दिसून येत आहे. या कारणामुळे महाराष्ट्राचे उत्पादन कमी होता ना दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारातील स्थिती वेगळी होती, त्यावेळी बाजारात पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळाला होता. गेल्या हंगामामध्ये कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नव्हता.

कापसाचे बाजार भाव काय आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

परंतु यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यंदा मान्सून काळात ही पुरेसा पाऊस झाला नसल्याने उत्पादनामध्ये घट झाली आहे. आणि त्यामध्ये बाजारात कापसाला हमीभाव पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होऊ लागली आाहे.

कापसाचे बाजार भाव काय आहे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जसे की तुम्हाला ठाऊकच आहे की, सीसीआयने महाराष्ट्र राज्यात पण महासंघाला कापूस खरेदीसाठी सबएजंट म्ह‌णजेच नोडल संस्था म्हणून नियुक्त केले होते. पण महासंघ आजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू करता आले नाहीत, विविध कारणामुळे पण या महासंघाला कापूस खरेदी केंद्र सुरू करता येत नाहीत त्यामुळे आतापर्यंत या महासंघाने निश्चित केलेली 30 खरेदी केंद्र सीसीआयकडुन सुरू करणार आहे. असा याबाबतचा निर्णय सीसीआयने नुकताच घेतलेला आहे.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला भेटणार ऐवढा भाव!”

Leave a Comment

error: Content is protected !!