Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या विरोधात कठोर कारवाई; महिलांकडून घेतले जाणार परत पैसे, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या सर्वत्र ठिकाणी जोमात चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण या योजनेबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. चला तर मित्रांनो आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.Majhi Ladki Bahin Yojana

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; तर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचा परिणाम….

4 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष डावलुन लाभ घेत असलेल्या महिलांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. धुळे जिल्ह्यामधील नकाणे या गावातील राहणाऱ्या रहिवासी महिलेकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असताना 7500 हे परत घेण्यात आले आहेत.

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; तर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचा परिणाम….

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निकषांच्या उल्लंघन केल्यास?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना अर्जदारांसाठी ठराविक प्रमाणावर त्यांनी निकष निश्चित करण्यात आलेले होते. पण मात्र निवडणूक काळामध्ये काही निकष डावलून हे अर्ज मंजूर देखील करण्यात आलेले आहेत आणि महायुती सरकारने सत्तेवर आल्यानंतर या अर्जाची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय हाती घेतलेला होता. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अर्ज तपासणीसाठी समित्या गठित केल्या असून अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांकडून लाभाची रक्कम ही परत केली जाणार आहे.

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; तर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचा परिणाम….

इतर जिल्ह्यामधील तक्रारींवर कठोर कारवाई होणार.

धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली व पालघर या जिल्ह्यामधून अपात्र लाभार्थ्यांनाच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी ह्या प्राप्त झालेले आहेत. यामुळे संबंधित सर्व अर्जाची सखोलपणे तपासणी केली जाईल. केसरी व पिवळ्या रेशन धारकांना निकषानुसार लाभ दिला जाईल. व मात्र निकष डावलून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांची रक्कम ही परत घेतली जाईल.

हेही वाचा 👉 खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; तर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचा परिणाम….

लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारचा संदेश,

राज्य सरकारने अपात्र महिलांनी स्वतःहून रक्कम परत करण्याचे आवाहन केलेले आहेत योजनेचा वापर टाळण्यासाठी महिलांनी पात्र नसून सुद्धा लाभ घेतला असल्यास प्रामाणिकपणे पैसे परत करावे असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही मुख्यमंत्री माझे लाडके बहिण योजनेचा लाभ घेतला असेल तर आपले निकष हे तपासा.

माझी लाडकी बहीण योजनेमधून पात्र महिलांना मदत मिळावी हा या राज्य सरकारचा उद्देश आहे पण मात्र निकषांचे पालन न करणाऱ्या महिलांविरोधात कठोरपणे कारवाई केली जाईल.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!