Government Scheme: राज्य सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील नागरिकांसाठी बांधणार 1 लाख घरे, जाणून घ्या सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme: गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. मुंबईतील गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. या घरांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला गती मिळाला असेही त्यांनी स्पष्ट केले. Government Scheme

हेही वाचा 👉 या दिवशी जमा होणार पीएम किसान चे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये; पूर्ण करा ही प्रक्रिया!

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या गृहनिर्माण विभागाच्या आडवा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि विविध प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतला आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचा उद्दिष्ट असलेच त्यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना

मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकार लवकरच क्लस्टर विकास योजना राबवणार या योजनेमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात घरी उपलब्ध होणार आहेत असा विश्वास ही शिंदे यांनी व्यक्त केला,

हेही वाचा 👉 या दिवशी जमा होणार पीएम किसान चे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये; पूर्ण करा ही प्रक्रिया!

विविध गृहनिर्माण धोरणाचा आढावा.

गृहनिर्माण विभागाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वस्तीग्रह, भाडे तत्वावर घरकुले, इको फ्रेंडली घरकुले आणि नाविन्यपूर्ण तंत्राद्वारे घरकुल निर्मिती यासारख्या योजनांचा समावेश त्या सर्व योजनांना गती देण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी नवीन निर्णय.

मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना सक्रिय करण्यात येणार आहे. तसेच माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी एम एम आर डी ए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रधि करण काम करणार आहे.

हेही वाचा 👉 या दिवशी जमा होणार पीएम किसान चे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये; पूर्ण करा ही प्रक्रिया!

गिरणी कामगारांसाठी विशेष योजना,

गिरणी कामगारांना त्यांच्या मूळ गावी घर उपलब्ध करून देता येईल का याबाबत सखोल तपासणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले गिरणी कामगारांना युनियन सोबत बैठकीचे आयोजन करून त्यांच्या गरजा समजून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

पुनर्विकास प्रकल्पांना गती,

BDD चाळ, पत्राचाळ, मातीमोल नगर वसाहतीचा पुनर्विकास, कमाठीपुरा क्षेत्राचा माढा मार्फत पुनर्विकास, पोलिसांसाठी घरे, प्रधानमंत्री आवास योजना आदी प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील व गृहनिर्माण विषय माहिती सुलभ करण्यासाठी विविध आधारित पोर्टल तयार करण्यात येणार आहे. तसेच धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रांझिट कॅम्प उभारण्याचे दोनही निश्चित करण्यात आलेले आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!