महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार नुकसान भरपाई, यासाठी हेक्टरी मिळणार 19 हजार रुपये!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

compensation farmer: राज्यातील शेतकरी हा नेहमीच निसर्गाच्या वादळाला झुंज देत असतो. केव्हा दुष्काळ तर केव्हा अतिवृष्टी अशा या दोन्ही परिस्थितीमध्ये त्याला आपल्या पिकांचे व जमिनीचे संरक्षण हे करावेच लागते, व तसेच यामध्ये झालेल्या पिकाचे नुकसान देखील सहन करावे लागते. निसर्गाच्या आपत्तीमुळे गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यामधील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फटका बसला होता. जुन व जुलै या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहायला मिळाले. तर या नुकसानीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान हे प्रभावित झालेले होते. व त्यांच्यासमोर आर्थिक आव्हाने देखील उभी राहिली होती.compensation farmer:

अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नुकसान भरपाई चे महत्व व उपदेश काय आहे ते पहा.

राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. प्रथम तर ही शेतकऱ्यांसाठी मदत व आर्थिक गरजा भागवण्यासाठी आहे. अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या नुकसानीची अनेक शेतकऱ्यांना तळमळ वाटते. व यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत सुद्धा बंद झाले होते. या परिस्थितीमध्ये देखील ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देईल. व त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल.

अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या मनाला चालना देण्याचे काम करते. व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान हे केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक अपघातही असू शकतो. अशावेळी शासनाकडून मिळणारी मदत त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते. व त्यांच्या समस्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे. आणि त्यांना या संकटांमधून बाहेर पाडण्यासाठी भाग पाडते यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. व ते पुन्हा शेती करण्यासाठी प्रेरित होतात.

अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या झालेल्या नुकसान भरपाईच्या परिणामाचे मापन

सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाई चे अल्पकालीन व दीर्घकालीन परिणाम यामध्ये तुम्ही पाहिलेच असतील. अल्पकालीन दृष्टीने ही मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ व आर्थिक गरज भागवण्यासाठी, पुढील हंगामासाठी व तयारी करण्यास मदत करेल. यासाठी शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल. व त्यांना दैनंदिन जीवनामध्ये सुरळीत चालण्यासाठी देखील मदत होईल.

अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार नुकसान भरपाई, यासाठी हेक्टरी मिळणार 19 हजार रुपये!”

Leave a Comment

error: Content is protected !!