Tur Price Maharashtra: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेनंतर तुरीच्या भावामध्ये होणार सुधारणा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Price Maharashtra: शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून तुरीच्या भावामध्ये घसरण होताना दिसत आहे. पण आता नोव्हेंबर या महिन्यामध्ये तुरीला चांगला भाव मिळत होता मात्र त्यानंतर सातत्याने बाजार भाव हे खालावत होत होते, आणि सध्या तुरीचे भाव हे काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी झालेले आहेत. तर यंदा तुरीला
केंद्रातील मोदी सरकारने 7 हजार 750 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. पण सध्या स्थितीला या बाजारांमध्ये तुरीला फक्त 6500 ते 7200 रुपयांच्या दरम्यानच भाव मिळत आहे.
Tur Price Maharashtra

या तुरीचा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यामुळे शेतकरी वर्ग हा अडचणीत आलेला असून या पिकासाठी आलेला खर्च भरुन काढावा असा प्रश्न आहे. खरे तर सध्या तुरीची आवक ही खूपच कमी आहे. असे असतानाही बाजार एवढा पडलेला आहे, की मग जेव्हा तूर मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात येईल तेव्हा काय होईल? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. यामुळे आज आपण आगामी काळामध्ये तुरीचे भाव कसे राहणार? व तुरीचे बाजार भाव हे कधीपासून वाढु शकतात? व तसेच बाजार भाव किती रुपयांनी वाढणार? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या तुरीचा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर शेतकरी मित्रांनो तुर हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे पीक असुन यांची लागवड विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच पाहायला मिळत असते आणि या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. पण सध्या याचे भाव मोठ्या प्रमाणावर दबावांमध्ये आहेत. देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक देखील वाढलेली आहे.

या तुरीचा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पण अजूनही अपेक्षित प्रमाणे आवक ही बाजारामध्ये दिसत नाही. या अवस्थेचा दबाव अद्याप कमीच आहे, पण तरीही या तुरीचा बाजार महत्त्वाच्या तुर उत्पादक राज्यांमध्ये हमीभावाच्या खाली गेलेला आहे. यामुळे शेतकरी बांधव हे फार चिंतेमध्ये आलेले आहेत. व अनेकांच्या माध्यमातून पेनिक सेलिंग हे तर सुरूच आहे.

या तुरीचा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर शेतकरी मित्रांनो बाजारांमधील तूर आवक हे कमी झाल्यानंतर बाजार भाव हा हमीभावाचा टप्पा पार करणार असे म्हटले जात आहे. येत्या काही महिन्यांनी तूर बाजार हे 8 हजार रुपयांचा टप्पा पार करून शकतात. मार्च महिन्यानंतर या तुरीच्या भावामध्ये सुधारणा होत जाऊन, नंतरच्या टप्प्यामध्ये मार्केट 9000 ते 9300 रुपयांची पातळी गाठु शकते. असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!