PM Awas Gharkul Yojana 2025: आता, 2025 मध्ये लाखो कुटुंबांना भेटणार आपल्या हक्काचे घर; जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Awas Gharkul Yojana 2025: मित्रांनो 2025 मध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत देशात 13 लाख 29 हजार 678 घरकुलांची घोषणा ही करण्यात आलेली आहे, आणि या ग्रामीण व शहरी भागामधील नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्यांना आपल्या हक्काचं घर नाही, अशा कुटुंबांना आता घरकुल मिळण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत. चला तर मित्रांनो याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.PM Awas Gharkul Yojana 2025

हेही वाचा 👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय; जमीन NA करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले मोठे 3 बदल, वाचा सविस्तर!

पीएम आवास योजना ही दोन प्रकारांमध्ये राबवली जाणार आहे.

पीएम आवास योजना ही ग्रामीण व शहरी अशा दोन भागांमध्ये राबवली जात आहे. ग्रामीण भागामधील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी 1.20 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. तर डोंगरी भागामधील कुटुंबांसाठी हे अनुदान 1.30 लाख रुपयांपर्यंत दिले जात आहे.

हेही वाचा 👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय; जमीन NA करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले मोठे 3 बदल, वाचा सविस्तर!

घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पहा.

  • पूर्णत: बेघर नागरिक.
  • ज्यांच्याकडे एक खोली आहे.
  • ज्यांच्याकडे दोन खोल्या आहेत.

लाभार्थ्याची निवड ही ग्रामसभेद्वारे होत असते. या योजनेमधील नाव व कागदपत्र तपासण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.

हेही वाचा 👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय; जमीन NA करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले मोठे 3 बदल, वाचा सविस्तर!

इतर घरकुल योजनेचे आर्थिक सहाय्य मिळवण्याचे पर्याय पहा.

  • रमाई आवास योजना
  • शबरी आवास योजना
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
  • मोदी आवास घरकुल योजना

याशिवाय जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना उपयुक्त ठरते.

हेही वाचा 👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय; जमीन NA करण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले मोठे 3 बदल, वाचा सविस्तर!

नवीन घरकुल योजना सर्वेक्षण 2025 होणार असून, लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया होईल, आणि या सर्वेक्षणा दरम्यान योग्य कागदपत्रे व माहिती दिल्यास तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट होऊ शकते. व तसेच 2025 हे वर्ष घरकुल लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येकाने लवकरात लवकर अर्ज करावा.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!