Big Decision For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विषयक विविध योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये दहा वर्षानंतर वाढ करून केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा दिलेला आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत देशभरामध्ये राबविण्यात येणाऱ्या अशा विविध योजनांच्या खर्चाचे निकष हे आता निश्चित केले गेले होते, यापुढे कांदा साठवणुकीसाठीच्या शीतगृहांनाही 35 टक्के अनुदान भेटणार आहे. केंद्राच्या या निर्णयांचा महाराष्ट्र राज्याला मोठा फायदा होणार आहे.Big Decision For Farmers
हेही वाचा 👉 हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!
हेही वाचा 👉 हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!
केंद्र सरकारच्या या निर्णयांमध्ये नेमके काय आहे?
- कांद्याच्या साठवणुकीसाठी शेत गृह उभारण्यासाठी 35 टक्के अनुदान.
- हरितगृह, शेडनेट उभारण्यासाठी स्टील ऐवजी बांबू व केबलचा वापर करण्यास परवानगी.
- किरकोळ विक्रीसाठी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वाहन खरेदीला 35 टक्के अनुदान.
- मशरूम उत्पादन प्रकल्पासाठी 40 टक्के अनुदान व अत्याधुनिक उच्च दर्जाची फळे, फुलांच्या उती संवर्धित रोपांच्या रोपवाटिकेसाठी अनुदान.
- जुन्या पारंपारिक रोपवाटिकेच्या आधुनिकीकरणासाठी 50 टक्के अनुदान.
- बांबू रोपवाटिकेसाठी सरकारी प्रकल्पला 100 तर खाजगी प्रकल्पाला 50 एवढे अनुदान.
- कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी भर.
अंमलबजावणीला देखील येईल गती,
हेही वाचा 👉 हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!
केंद्र सरकारच्या निर्णयाची कार्यक्षम अंमलबजावणी करणार.
1 thought on “Big Decision For Farmers: तब्बल 10 वर्षानंतर शेतकऱ्यांना भेटणार दिलासा; जाणून घ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता घेतला निर्णय?”