महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार नुकसान भरपाई, यासाठी हेक्टरी मिळणार 19 हजार रुपये!
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार नुकसान भरपाई, यासाठी हेक्टरी मिळणार 19 हजार रुपये!
पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये अनेक प्रकारचे आव्हाने समोर आलेले आहेत.
- जिल्ह्यातील 25% पेक्षा जास्त क्षेत्र हे पेरणी न झाल्यास तो भाग हा पिकविम्यासाठी पात्र ठरतो. परंतु यामध्ये अनेक शेतकरी हे विम्यापासून वंचित राहतात.
- वितरण प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्यामुळे, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- योजनांच्या नियमांमध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार नुकसान भरपाई, यासाठी हेक्टरी मिळणार 19 हजार रुपये!
पिक विमा योजनेचे शेतकऱ्यांना भेटणारे अनेक फायदे पहा.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिक नुकसानी पासून आर्थिक संरक्षण भेटते.
- विम्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देखील वाटते, त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो.
- आर्थिक सुरक्षिततेमुळे शेतकरी हा नवीन तंत्रज्ञान पद्धती वापरण्यासाठी तयार होत असतात.