इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये, थेट 300 पेक्षा जास्त पदांसाठी पद भरती निघालेली आहे. पहा अर्ज कसा करायचा? October 21, 2024 by Rushi B WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now India Post Pament Bank Recruitment: नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांसाठी आता एक मोठी सुवर्णसंधीच निर्माण झालेली आहे. कारण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 300 पेक्षा अधिक पदांसाठी पदभरती निघालेली आहे. यामुळे नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांसाठी आता वेळ वाया न घालता लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. केंद्र सरकारची नोकरी करणाऱ्यांसाठी हा एक संदेश आहे. चला तर मग याबाबत आणखीन माहिती जाणून घेऊया.India Post Pament Bank Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. या भरतीची प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून राबवलेली जात आहे. थेट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची तुमच्याकडे आता एक संधीच आहे. या भरती प्रक्रियेमधून 344 पदे भरले जात आहेत आणि देशभरामध्ये ग्रामीण डाक सेवक या कार्यकारी पदाच्या 344 पदे भरण्यासाठी ही भरतीची अधिसूचना जारी केलेली आहे. यामध्ये प्रत्येक राज्य विहित पदे भरले जातात. इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच भारतीय टपाल विभागांमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदावर काम करणारे उमेदवार हे एक्झिटिव्ह होण्यासाठी अर्ज करू शकतात. व या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. 20 ते 35 वयोगटाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करू शकतात. व पदव्युत्तर पदवी सह ग्रामीण डाक सेवक म्हणून दोन वर्षाचा अनुभव आवश्यक लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. व उमेदवारांनी पटापट या भरतीप्रक्रिया साठी अर्ज सादर करावेत. 31 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, आणि यापूर्वीच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावेत. उशिरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्याला या भरतीची संपूर्ण माहिती ही यामध्ये पाहायला मिळेल. व उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर सूचना सुद्धा व्यवस्थित वाचून घ्याव्यात व मगच अर्ज हे करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज दाखल करावेत.