Mukhyamantri Solar Agriculture Feeder Scheme: सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना; अन्नदाता शेतकरी होणार सुखी, पहा योजनेची घोषणा?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Solar Agriculture Feeder Scheme: राज्य सरकारने नव्या वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठी भेट दिलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची घोषणा केलेली आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून राज्यांमधील शेतकरी दुसरी हरित क्रांती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. असा विश्वास या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे.Mukhyamantri Solar Agriculture Feeder Scheme

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. की या योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे, आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतरपणे सौर ऊर्जा मिळेल. व महाराष्ट्रा मधील सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी 16,000 मेगावॅट वीज देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्व फिडर सौर ऊर्जेमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मुख्य सचिव सुजाता सैनिकी, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आबा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कुमार व इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये उंब्रठा व नांगरवाडी गावामधील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झालेले होते.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई सह्याद्री अतिथी गृहामध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उंब्रठा व नांगरवाडी येथील सौर कृषी प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. यावेळी उंब्रठा आणि नांगरवाडी या गावांमधील शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता आणि या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्याच दरम्यान सरकारच्या या उपक्रमाकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेच्या आधी या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे आणि या महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या सौर ऊर्जेचा वापर करण्यात अग्रेसर भरवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!