नमो शेतकरी सन्मान या योजनेचे अर्ज हे बाद होत आहेत, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्याचे अर्ज होत आहेत बाद?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetakari Yojana: केंद्र सरकार व राज्य सरकार हे अनेक योजना राबवत आहे.व प्रामुख्याने शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबवलेली आहे, आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार हे निधी हस्तांतरित करत आहे. चला तर मित्रांनो याबाबतची माहिती संपूर्ण आपण या लेखांमध्ये पाहूया.Namo Shetakari Yojana:

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!

निवडणुकीच्या तोंडावरती या सरकारने निरनिराळ्या योजना आता नागरिकांसाठी जाहीर केलेल्या आहेत. परंतु जुन्या शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी केलेले अर्ज हे आता बाद होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आलेली आहे. तर केंद्र सरकारने असं न करता शेतकऱ्यांना दिलासादायक योजना घडून आणाव्यात. व त्या पूर्णपणे लागू करून त्या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करावा.

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!

केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आलेली असून, या योजनांमधून प्रत्येकी 6 हजार असे म्हणजे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना हे दरवर्षी भेटत असतात.

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!

परंतु आता सध्या या दोन्ही योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज हे बात होत असल्यामुळे, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा भेटत नाही. व शेतकरी हे या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत नाराजी व्यक्त होत आहे. मागील एका वर्षापासून या दोन्ही योजनांमध्ये अनेक शेतकरी हे ऑनलाईन अर्ज भरत आहेत, पण हे अर्ज कृषी विभागाच्या माध्यमातून जमा सुद्धा केले जातात. त्यानंतर ते तालुकास्तरीय व पुढे जिल्हास्तरीय समितीकडे जात असतात. व त्या ठिकाणी अंतिम मंजुरी भेटल्यानंतर शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात येते.

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!

जमिनीचे जुने फेरफार जोडण्यासाठी या सरकारने नव्याने लागू केलेली अट ही आता जाचक ठरत आहे. नवीन लागू केलेली अट ही आता रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तर पूर्व तालुका स्तरावर या पीएम किसान योजनेचे अर्ज भरले जायचे. परंतु त्या ठिकाणी आता होत असलेल्या या मानसिक त्रासामुळे, काही ठिकाणी होत असलेल्या आर्थिक देवघेव यामुळे हे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने भरून कृषी विभागाकडे जमा करण्याचे धोरण आखले जात आहे. परंतु अर्ज हे बाद होत असल्यामुळे कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांमध्ये अनेक वेळा वाद देखील निर्माण होतात.

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!

हे अर्ज बाद का होत आहेत?

बऱ्याच शेतकऱ्यांचे भरलेले अर्ज हे राज्यस्तरीय समितीकडून बाद होत असल्यामुळे या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. व बाद होण्यामागील कारण म्हणजे, शेतकऱ्यांच्या नावावर जमीन येत असताना ती कोणत्या फेरफार ने आली व हा फेरफार जोडला की योजना मंजूर व्हावी, परंतु आता वडिलांच्या किंवा आपल्या नावावर त्यांच्या नावावरून जमीन आली, तो फेरफार व त्याच्या नावावरती जमीन कशी आली आहे, तो फेरफार जोडावा लागतो.

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचे गिफ्ट पाठवले आहे, आपले बँक खाते तपासून पहा!

हा फेरफार ना जोडल्यामुळे हे अर्ज शेतकऱ्यांचे बाद होत आहेत. व अनेक शेतकऱ्यांच्या नावावर मागील तीन ते चार वर्षांमध्ये वारसाने जमिनी आलेल्या आहेत. परंतु त्यांच्या वडिलांच्या नावावर गेल्या 50 ते 60 वर्षांपूर्वी या जमिनी आल्या होत्या आणि त्या कशा आल्या? हे जुने फेरफार शोधण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आलेली आहे.

2 thoughts on “नमो शेतकरी सन्मान या योजनेचे अर्ज हे बाद होत आहेत, जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्याचे अर्ज होत आहेत बाद?”

Leave a Comment

error: Content is protected !!