हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा सल्ला, काय म्हणाले ते पहा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Latest News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आता पावसाने विश्रांती घेतली असल्याचे पंजाब डख यांनी सांगितले आहे. पंजाबराव यानी नवीन हवामान अंदाजामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया पंजाबराव हे काय म्हणाले. Panjab Dakh Latest News

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंजाबराव हे नेहमी नव-नवीन हवामान अंदाज देत असतात. त्यामुळे पंजाबराव यांचा उल्लेख शेतकरी मित्र म्हणून केला जात आहे. राज्यातील शेतक-यांचा पंजाबराव यांच्यावरती गाढ विश्वास आहे. पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज शेतकरी हे मन लावून ऐकतात, पंजाबराव काय म्हणतात याकडे शेतक-यांचे लक्ष लागलेले असते. पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या होणाऱ्या नुकसानी पासून वाचवण्यास मदत होते.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

पंजाबराव डख यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये शेतक-यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. राज्यामध्ये पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे. येत्या काळामध्ये लवकरच आता थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये हळूहळू थंडीची चाहूल लागलेली आहे. सकाळच्या हवेमध्ये आता गारवा जाणू लागलेला आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

काय म्हणाले पंजाबराव…

आपल्या राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये 7 नोव्हेंबर पासून ते 8, 9, 10 या तारखेपर्यंत राज्यात थंडीची तीव्रता वाढणार आहे. पंजाबराव म्ह‌णाले की, उत्तर महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची आहे त्यांनी रोप टाकून घ्यायचे आहे. राज्यामध्ये आता काय पाऊस येणार नाही, त्यामुळे आता काही चिंता करण्याचे कारण नाही.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ज्या शेतक-यांना गहू, हरभरा या पिकांची पेरणी करायची आहे त्या शेतक-यांनी लवकरात लवकर पेरणी करून घ्यायची आहे. कारण पावसाळा संपला आहे व हिवाळा लागलेला आहे, पेरण्यासाठी पोषक वातावरण देखील तयार झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही वेळ न घालवता पेरणी करायची आहे. असा महत्त्वाचा सल्ला पंजाबराव यानी दिलेला आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

1 thought on “हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा सल्ला, काय म्हणाले ते पहा!”

Leave a Comment

error: Content is protected !!