PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या दिवशी पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता होणार जमा, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi Yojana: देशामधील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही शेती व शेतीवरच जगत असते. या केंद्र सरकारने देशांमधील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे योजना राबवलेल्या आहेत. देशांमधील करोडो शेतकरी या सरकारी योजनांचा लाभ घेत असतात. आजही आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी आहेत, जे शेतीमधून फारसे उत्पन्न काढू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी या केंद्र सरकारने आर्थिक योजना राबवलेल्या आहेत. चला तर मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये पीएम किसान या योजनेबद्दल पाहूया.PM Kisan Samman Nidhi Yojana

👇👇👇

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

2019 मध्ये या केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सुरुवात केली होती, आणि त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मानधन मिळत असते. आतापर्यंत देशामधील 13 कोटी हुन अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ घेतलेला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 18 हप्ते हे हस्तांतरित केलेले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

👇👇👇

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

19 वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी भेटणार?

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत भारत सरकार हे दरवर्षी 6 हजार रुपये देशांमधील शेतकऱ्यांना पाठवत असते आणि केंद्र सरकार दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवते. सरकार प्रत्येक 4 महिन्यानंतर पुढील हप्ता हा जारी करत असते. सरकारने या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केलेले आहेत, आणि या योजनेच्या 19 हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. भारत सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 वा हप्ता हा जारी केलेला होता.

👇👇👇

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत विचार केला तर सर्व हप्ते हे फेब्रुवारी महिन्यामध्येच जमा होणार आहेत. म्हणजेच, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा नवीन वर्षाच्या म्हणजे पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये जारी केला जाऊ शकतो, आणि केंद्र सरकारच्या या हप्त्याचा लाभ देशातील 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप या केंद्र सरकारने केलेली नाही.

👇👇👇

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

तर, या शेतकऱ्यांना भेटणार नाही या योजनेचा लाभ

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या खात्यामध्ये ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदरच माहिती दिलेली होती. पण मात्र अनेक शेतकरी असे आहेत, की ज्यांनी आतापर्यंत ही ई-केवायसी ही केलेली नाही, आणि पुढील हप्त्यापूर्वी या शेतकऱ्यांचे ई-केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील हप्त्याचे पैसे अडकवू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!