Ration Card: केंद्र सरकार हे भारत देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे, आणि आता या योजनेचा लाभ देशातील अनेक लोकांना होत आहे. व देशातील प्रत्येक गटाचा विचार करता विविध योजना राबवल्या जात आहेत. आपल्या समाजामधील गरिबी ही दूर व्हावी. व लोकांना दोन वेळेचे चांगले अन्न खाण्यासाठी मिळावे. यासाठी देखील सरकार खूप प्रयत्न करत आहे आणि अशा या लोकांसाठी सरकार कमी दरामध्ये राशन देखील पुरावत असत.Ration Card:
👇👇👇👇
परंतु हे राशन घेण्यासाठी देशातील नागरिकांकडे रेशन कार्ड हे असणे खूप गरजेचे आहे. हे रेशन कार्ड असेल, तर सरकारच्या या कमी किमतीच्या राशन योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल किंवा मिळेल. परंतु, या रेशन कार्डाच्या नियमांमध्ये काही बदल हे केंद्र सरकारने केलेले आहेत. व आता या रेशन कार्डामध्ये तुम्हाला एक गोष्ट भेटणार नाही. चला तर मग पाहूया ती गोष्ट काय आहे.
👇👇👇👇
तर जाणून घ्या कोणती गोष्ट राशन कार्डावरती भेटणार नाही?
याआदी शासन हे राशन कार्डावरती अनेक प्रकारे वस्तू देत होते. परंतु आता इथून पुढे या रेशन कार्डावर मोफत तांदूळ देणे हे केंद्र सरकार बंद करणार आहे. शिधापत्रिका द्वारे राशन वितरण केंद्रावती मोफत तांदूळ दिला जाणार नाही. केंद्र सरकारने त्याची एक सुविधा आता बंद केलेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याद्वारे नागरिकांच्या अन्नामधील पोषण पातळी वाढविण्यासाठी व आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
👇👇👇👇
तांदूळ देणे बंद होणार आहे. व त्या ऐवजी आता इतर गोष्टी दिल्या जाणार आहेत. तांदळा ऐवजी सरकार हे देशातील नागरिकांना गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरी तेल, मैदा, सोयाबीन व अन्य प्रकारचे मसाले देखील देणार आहे.
जर तुम्ही रेशन कार्ड धारक असताण व तुम्ही जर या कमी किमतीत या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही तुमची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला येथून पुढे या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या राशनच्या दुकानांमध्ये जाऊन ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.
👇👇👇👇
व ज्या लोकांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केले नाही त्यांचे नाव या रेशन कार्ड मधून काढून टाकणार असल्याची माहिती देखील या केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डाची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.