Ration Card Update: या नागरिकांचे होणार रेशन कार्ड बंद; पहा यादीमध्ये तुमचे नाव!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update: भारत सरकार हे आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारची योजना राबवत आहे, आणि याचाच फायदा देशातील करोडो लोकांना होत आहे. गरीब व मध्यमवर्गीय यांना डोळ्यासमोर ठेवून या सरकारने अनेक प्रकारचे योजना अमलात आणल्या आहेत. त्याचा आजही देशातील प्रत्येक नागरिकांना लाभ होत आहे. पण असं असलं तरी देखील देशांमध्ये अजून अशा परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळत नाहीत. व अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा ही आणलेली आहे. याशिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना राशन मोफत देण्यात येत आहे.Ration Card Update

हेही वाचा 👉 महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!

भारत देशामधील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत राशनचा फायदा होत आहे, आणि त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारे देखील अनेक लोक आहेत. पात्रता नसताना देखील त्यांना रेशन हे मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची व शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

हेही वाचा 👉 महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!

तर या बनावट शिधापत्रिका वापरून पात्रते शिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करण्यासाठी या केंद्र सरकारने एक जानेवारीपासून मदत निश्चित केले आहे, आणि या नवीन वर्षापासून त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. पण अशा लोकांची ओळख ई-केवायसी व इतर पद्धतीद्वारे केले जाईल. त्यामुळे एक जानेवारीपासून काही लाख बनावट शिधापत्रिका या रद्द होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 👉 महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!

आपल्या भारत देशामध्ये प्रामुख्याने असे लोक आहेत, ज्यांना दरवर्षी हजारो रुपये आयकर भरूनही रेशन भेटत नाहीत. पण आपण लोकांना गाड्यांमधून येताना व मोफत रेशन घेऊन जाताना पाहतो त्यामुळे खरी पात्र जनता तोट्यात आहे. त्यामुळेच या सरकारने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.

हेही वाचा 👉 महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!
या बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र सरकारने ही ई-केवायसी लागू केली आहे, आणि ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी ई-केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत ठरवण्यात आलेली होती, आणि ती नुकतीच फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात देखील आली आहे. जर कोणी ते सादर केले नसेल, तर त्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांचे शिधापत्रिका गमावण्याचा फार धोका आहे.
हेही वाचा 👉 महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल; यासाठी केली या योजनेची अंमलबजावणी!

मित्रांनो तुमची ई-केवायसी पूर्ण झाले आहे की नाही, याची तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासण्यासाठीचा एक मार्ग आहे. तुमची ई-केवायसी स्थिती तपासण्यासाठी तुम्ही मेरा राशन 2.0 ॲप डाऊनलोड करू शकता. व तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा टाकू शकता, किंवा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेल्या ओटीपी द्वारे देखील स्थिती तपासू शकता.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!